Deccan Education Society

SORRY !

Looks like the page you want has been moved or does not exist. Either that, or someone broke the Internet.

आपत्ती व्यवस्थापन

तावद् भयाद्धि भेतव्यं यावद् भयमनागतम् । आगतं तु भयं वीक्ष्य नरः कुर्याद यथोचितम् ।।

अर्थात, संकट जोपर्यंत समोर येत नाही, तोपर्यंत संकटाची भीती बाळगावी, परंतु समोर संकट आले असता माणसाने यथोचित कृती करावी. त्या संकटाचा सामना करावा.आपत्ती व्यवस्थापन हा विषय सर्वांच्या अभ्यासक्रमातील आहे. ...

अखंड भारत

राष्ट्रांच्या सीमा या त्या देशातील युवकांच्या मनगटात किती ताकद आहे यावर ठरत असतात. भारत परतंत्र होता, भारतीय समाज दुबळा होता,त्यावेळी एका अखंड विराट हिंदुस्थानचे अनेक तुकडे होत गेले.  क्रमाक्रमाने  तिबेट, नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान, श्रीलंका व ब्रह्मदेश हे भारतापासून वेगळे करण्यात आले. ...

चंद्रयान-३ मोहिमेच्या यशाचे महत्व

२३ ऑगस्ट २०२३  हा दिवस भारतीयांच्या विशेष करून लक्षात राहणारा आहे.  कारण भारताच्या अंतराळ विज्ञान संस्थेने त्यादिवशी एक विक्रम नोंदवला.  इस्रोचे चंद्रयान हे केवळ चंद्रावर पोहोचले असे नाही, तर जिथे आजपर्यंत इतर कोणत्याही देशाचे यान पोहोचले नाही अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशाजवळ...

facebook
Youtube
Alumni Portal
Twitter / X